चैत्र यात्रा
चैत्र शु.पोर्णिमेला या तिर्थक्षेत्रातील सर्वांत मोठी व मुख्य यात्रा भरते ती म्हणजे चैत्री यात्रा. चैत्री यात्राचा मुख्य दिवस म्हणजे (हस्त युक्त पोर्णिमा असेल तर उत्तम) या दिवशी पहाटे ५.०० वाजता श्री.शारदीय अभिषेक व महावस्त्र अर्पण केले जाते.धूपारती नंतर दूपारी १.०० वाजता सासन काठ्यांची मिरवणूक सुरू होते.सायंकाळी ५.३० वाजता तोफेची सलामीनंतर श्रींची पालखी यमाई मंदीराकडे मार्गस्थ होते.
Read Moreषष्ठी यात्रा
या तीर्थक्षेत्राची दुसरी मोठी व महत्वाची यात्रा म्हणज षष्ठीयात्रा.या यात्रेला अध्यात्मिक व धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्व आहे.ही यात्रा म्हणजे...
Read Moreमंदीरातील कार्यक्रम
श्रींचा प्रकटवार रविवार असल्याने श्रीं चा पालखी सोहळा रविवार रात्री ठिक ८.३० ते ९.०० या वेळेत होतो तोफेची सलामीनंतर श्रीं ची स्वारी मंदीरात येते...
Read Moreश्री केदारनाथ मंदीर
श्री केदारनाथ मंदीर हे क्वचितच आढळणारे दक्षिणाभिमुख असे मंदीर आहे.मंदिर हेमाडपंथी या प्रकारातील असून त्याचा कालखंड करवीरवर राज्य करणाऱ्या ७ व्या...
Read Moreइतिहास (History)
This temple is one of the 12 Jyotirlingas. This is also called Kedarnath and Wadi Ratnagiri. Mythology says, Jotiba helped Mahalaxmi in her fight with the demons. He founded his kingdom on this mountain. He belongs to the Nath cult. He was born in the hands of Vimalmbuja, the wife of the sage Pougand, on Chaitra Shukla 6. It is situated to the north of Kolhapur in the deep, surrounded by green...
Read More